Skip to main content

भारतातील सर्वात मोठ्या साम्राज्यांची यादी


भारतातील सर्वात मोठ्या साम्राज्यांची यादी

भारतातील सर्वात मोठ्या साम्राज्यांची यादी यात १० लाख चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर राज्य करणाऱ्या ऐतिहासिक साम्राज्यांची यादी आहे. सम्राट अशोकांचे मौर्य साम्राज्य हे भारतातील आजपर्यंतचे सर्वात मोठे आणि सर्वात शक्तिशाली साम्राज्य होते.

साम्राज्यसाम्राज्यांचे
क्षेत्रफळ
(चौरस कि.मी.मध्ये)
भारतीय 
गणराज्याच्या
क्षेत्रफळाशी 
तुलना
साम्राज्यांचा
शासनकाळ
अधिक साम्राज्य क्षेत्र
वाढवणारे शासक
राजधानीअनुमान करणारा
मौर्य साम्राज्य५०,००,०००१५२%इ.स.पू. २५०सम्राट अशोक(चक्रवर्तीसम्राट)पाटलीपुत्रPeter Turchin et al.[१]
मुघल साम्राज्य४०,००,०००१२२%इ.स. १६९०औरंगजेब(सम्राट)शाहजहानाबाद(दिल्ली)Peter Turchin et al.[१]
चोळ साम्राज्य३६,००,०००११०%इ.स. १०३०पहिला राजेंद्र चोळ(सम्राट)गंगैकोंड चोलपुरम्
गुप्त साम्राज्य३५,००,०००१०६%इ.स.पू. ४००चंद्रगुप्त विक्रमादित्य(सम्राट)पाटलीपुत्रPeter Turchin et al.[१]
भारतीय गणराज्य(तुलनेसाठी)३२,८७,२६३भारत सरकार[२]
दिल्ली सल्तनत(तुघलक)३२,००,०००९७%इ.स. १३१२मुहम्मद बिन तुघलक(सुलतान)दिल्लीPeter Turchin et al.[१]
मराठा साम्राज्य२५,००,०००७६%इ.स. १७६०बाळाजी बाजीराव(पेशवा)सातारापुणेPeter Turchin et al.[१]
कुषाण साम्राज्य२०,००,०००६१%इ.स.पू. २००कनिष्क(सम्राट)कापिसी 
पुरुषपूर 
तक्षशिला 
मथुरा
Peter Turchin et al.[१]
गुर्जर प्रतिहार साम्राज्य१८,००,०००५५%इ.स. ८६०भोज 1(महाराजा)कनोज[३]
राष्ट्रकूट साम्राज्य१७,००,०००५२%इ.स. ८०५गोविन्द ३(सम्राट)मान्यखेट[४]
नंद साम्राज्य१५,००,०००४६%इ.स.पू. ३५०धनानंद(सम्राट)पाटलीपुत्र[५]
इंडो-सिथियन्स साम्राज्य१५,००,०००४६%इ.स.पू. १००माउस(राजा)सिगल 
तक्षशिला 
मथुरा
[६]
शुंग साम्राज्य१२,००,०००३७%इ.स.पू. १५०पुष्यमित्र शुंग(सम्राट)पाटलीपुत्र[७]
चालुक्य साम्राज्य११,००,०००३३%इ.स. ६३६दुसरा पुलकेशी(महाराजा)बदामी, कर्नाटक[८]
हर्ष साम्राज्य१०,००,०००३०%इ.स. ६४८हर्षवर्धन(सम्राट)कनोजPeter Turchin et al.[१]

चित्रात्मक तक्तासंपादन करा

हर्ष साम्राज्यचालुक्य साम्राज्यशुंग सामाज्रनंद साम्राज्यराष्ट्रकूल साम्राज्यगुर्जर प्रतिहार साम्राज्यकुषाण साम्राज्यमराठा साम्राज्यदिल्ली सल्तनतभारतगुप्त साम्राज्यमुघल साम्राज्यमौर्य साम्राज्य

हे ही पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

Comments

Popular posts from this blog

महाभारत काल में भारत के जनपद कौन से थे, जानिए...

राजे साळुंखे चाळुक्याच्या निर्मितीतील मंदिर 👇👇👇 बनले मुस्लिमांच्या डोली बसवण्याचे स्थळ!

खर्डा किल्ला